India

श्रमेव जयते

आर्थिकदृष्ट्या, महाराष्ट्र हे भारतातील महत्वाचे राज्य अनेक वर्षांपासून आहे. आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी विविध सोयी सुविधांचा पुरवठा असावा लागतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तिथला कामगार त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तसेच उपभोगण्यासाठी खूप महत्वाचा घटक असतो. सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये ह्याच कामगारांसाठी रोजगार हमी योजना सुरु करणारे राज्य, महाराष्ट्र कसा मागे असेल. १९७२ मध्ये महाराष्ट्रात भारतातली पहिली रोजगार हमी

श्रमेव जयते Read More »

२०२२ मध्ये भारतासाठी फ्रेंच सुवर्णसंधी

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनैन काल जाहीर केल्याप्रमाणे फ्रान्स आता युरोपियन राष्ट्रसंघाचा पुढच्या सहा महिन्यांसाठी अध्यक्ष झालेला आहे. ह्यामधे महत्वाची बाब म्हणजे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये युरोपियन राष्टसंघाला आणि भारताला एकमेकांचे व्यापारासाठी नैसर्गिक भागीदार बनविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे सांगितले.  भारत आणि फ्रान्स मित्र देश असून दोहनी देशांचा धोरणात्मक करार १९९८ मध्ये झाला होता. ह्यामध्ये संरक्षण,

२०२२ मध्ये भारतासाठी फ्रेंच सुवर्णसंधी Read More »

error: Content is protected !!